Thursday, 2 March 2017

राष्ट्रीय सुरक्षा ???? आणि भारत देशाला कम्युनिस्टांचा धोका.

    भगवान श्रीकृष्ण म्हणालेले कि "जे राष्ट्र सुरक्षित आहे तेच राष्ट्र प्रगती करू शकेल अन्यथा विकास तर थांबेलच सोबत राष्ट्र ही उध्वस्थ होईल " एकंधरीत आज माझ्यामते भारत त्याच मार्गावर आहे ,हे आज पासून न्हवे तर 15 ऑगस्ट 1947 पासून, हो तेव्हापासूनच.. आणी याचं कारण आहे देशामध्ये होत असलेली देशविरोधी करवाई म्हणजेच हे #कम्युनिस्ट आणि काही पाकिस्तान व चीन गुपित संगठना.
      मित्रांनो आपण जर पहिल तर कळेल की जापान जो देश भारतापेक्षा खुप लहान आहे तिथे नुक्लेअर अटैक होऊन ही आज आपल्या पेक्षा अधिक विकसित आहे आणि सुरक्षित ही, पण आपली अवस्था पाहून एक मनात प्रश्न येतो तो म्हणजे What about Bharat? का भारत अजुन विकसित राष्ट्र नाही? का माझ्या या सोनेकी चिड़िया चा विकास होत नाहीये? का गरीब गरीबच राहतोय? का रोजगार मिळत नाहीये लोकांना?? का??? त्याच ही उत्तर एकच आहे ते म्हणजे भारतामधील देशविरोधी (कम्युनिस्ट) चळवळ...
      मुद्यावर जर बोलायच म्हणल तर स्पष्ट सांगू इच्चितो की हे जे लाल सलाम वाले (CPI, CPM, AISA, SFI व इतर यांचे सहकारी) आपल्याला अनेक शहरांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये आढळतात ते खरोखर देशविरोधी आहेत. यांचा मुळ उद्देश आहे भारताचे 18 ते 20 तुकडे करून भारतामध्ये हुकुमशाही आणायची आणि ज्या लाल किल्यावर आज माझा तिरंगा फड़कतोय त्या तिरंग्याच्या जागी या राष्ट्रद्रोह्यांना लाल झेंडा फडक्वायचाय.. होय मित्रांनो हे खरय.
      ज्या दिवशी भारतामध्ये राष्ट्रवादी विचारसरणीची (बीजेपी) सत्ता आली त्या वेळेस या लाल ढेकण्यांना स्वास घेण अवघड झाल आणि 9 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांच्या खरा चेहरा अभाविप ने समोर आणला.. म्हणे कश्मीर मांगे आजादी, केरल मांगे आजादी, बंगाल मांगे आजादी सोबतच न लाजता म्हणे भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्ला इंशाल्लाह, अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है...अरे कोण हा अफझल? हा तोच अफझल ज्याने संसदेवर हल्ला केलता आणि त्याची शिक्षा त्याला आपल्याच भारतातील न्यायालयाने दिली. म्हणजे यांचे म्हणणे आहे की न्यायलय हे अफझल गुरु चे कातिल आणि हा अफझल या लाल ढेकण्यांचा हीरो.म्हणे तुम कितने अफझल मरोगे, हर घर से अफझल निकलेगा..त्या राष्ट्रद्रोह्यांना एकच सांगू इच्चितो अफझल आमच्या शिवबांनीही मारलेला, न्यायालयाने अत्ता मारला आणि भविष्यात आम्ही मारू तेहि घरा घरात शोधून मारू.
      काहीदिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठामधील रामजस महाविद्यालयमध्ये अश्याच देश विरोधी घोषणा देण्यात आल्या. याचा तीव्र विरोध तेथील स्थानिक विद्यार्थी संघ व अभाविप ने केला. मला नाही वाटत अभाविप ने याचात काही चुकीच केल, आणि जर देशविरोधी कार्यांचा विरोध करने ही चूक असेल तर अभाविप ने ही चूक नक्कीच करावी, जनता आपणास समर्थन देईल याची सर्वांना खात्री आहे. काही राजकीय पक्ष अभाविप चा विरोध करून स्वतःची राजकीय पोळी भाजुन घेतायत ती गोष्ट वेगळी कारण जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेन.
      मित्रांनो आज आपल्या देशाची सुरक्षा नाजुक होऊन बसलिये.समजा आपण एखाद्या झाडाला सुरक्षेसाठी जाळी लावली पण झाडाला जर किड लागली आणी आपन त्याच्यावर काही उपायच नाही काढला तर?? झाड़ नष्ट होइन,उध्वस्त होइन संपेल ते झाड़. हाच नियम देशासाठी लागू होतो. आपले सैनीक देशासाठी हुतात्मा होतायत, आपला जीव गमावतायत, अतिरेक्यांना ठोकून काढतायत पण या देशात अनेक शहरांमध्ये व विद्यापीठानमध्ये लपलेली ही कम्युनिस्ट नावाची किड देशाला कुजवतीये. हे नालायक लोक आपल भारत तोड़ू इच्छीतायत आणि काहीे राजकीय नेते त्यांच्याबाजुने उभे राहून त्यांनाच मदत करतायत, का तर त्यांची राजकीय भाकरी या प्रकरणात भाजुन निघती. लाजा वाटल्या पाहिजे या हरामखोर नेत्यांना, विकुन ठेवतील हा राष्ट्र आपला.. एक सरकार त्यांच्या विरोधातल काय आल , चालले देशद्रोह्यांच्या समर्थनाला. अरे मित्रांनो सरकार खुप चांगल काम करत आहे, 60 वर्षात उध्वस्थ झालेल कारभार 5 वर्षात नीट होत नसतं हे आपल्याला चांगलच ठाऊक आहे. 60 वर्षात यांनी हे असले लाल (कम्युनिस्ट) दिवे लावुन ठेवले आणी आज खेदाची गोष्ट अशी की भारतात राहून भारत विरोधी घोषणा ऐकायला मिळत आहेत.
      जर भाजप सरकार केंद्रात आलेच नसते तर?? तर काय हे कम्युनिस्टांचे कृत्य आपल्या समोरच आले नसते.मी काय मोदी भक्त किंवा भाजप समर्थक नाहीये पन या देशाची काळजी आहे मला आणि तुम्हाला ही असावी म्हणून चार शब्द लिहिन्याचा प्रयत्न केला.
       
             *नक्की कोण आहेत हे कम्युनिस्ट?*
      भारतामध्ये कम्युनिस्ट हे राष्ट्रीय भावनांपेक्षा वेगळे न्हवे तर कट्टर विरोधी आहेत म्हणजेच राष्ट्रविरोधी.
      भारत छोड़ो आंदोलन ज्यावेळेस भारतामध्ये झाल त्यावेळेस हे लाल सलामी इंग्रजांच्या सोबत होते.
      नेताजी सुभाष चंद्र बोस यांना "तोजो चा कुत्रा" असे संबोधित करणारे हेच ते कम्युनिस्ट.
      ज्यावेळेस मुस्लीम लीग ने भारताच्या विभाजनाची मागणी केलेली त्यावेळेस त्यांना भक्कम समर्थन देणारे हेच ते कम्युनिस्ट.
      भारत आणि चीन युद्ध मध्ये चीन ची बाजू घेऊन राष्ट्रद्रोह करणारे हेच ते कम्युनिस्ट.
      JNU Delhi मध्ये देश विरोधी घोषणा देणारे हेच ते कम्युनिस्ट.
      कश्मीर ला पाकिस्तान चा भाग संभोदित करणारे हेच ते कम्युनिस्ट.
      Delhi University मधील रामजस महाविद्यालय मध्ये कश्मीर मांगे आझादी, बस्तर मांगे आझादी च्या घोषणा देणारे हेच ते कम्युनिस्ट.
     गुरमेहर कौर या शहीद सैनिक च्या मुलीला रेप ची धमकी देणारे ही हेच ते कम्युनिस्ट.

      केरळ मध्ये दररोज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ला करणारे, त्यांना कापून काढणारे हेच ते लाल विषारी कम्युनिस्ट.

      मित्रांनो मी ही आपल्या सारखाच एक सामान्य नागरिक आणि विद्यार्थी आहे.. मला माझ्या देशाची संस्कृती जपून ठेवायचिये या भारत भूमिला अखंड ठेवायचय अर्थात हे आपल्या सर्वांचे कर्त्तव्य आहे. हे राष्ट्र कम्युनिस्ट मार्क्स किंवा लेनिन चे राष्ट्र नाहीये हे राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज , महाराणा प्रताप यांचे राष्ट्र आहे, गुरु गोबिंदसिंहजींचे, वीर सावरकरांच, भगतसिंह सुखदेव राजगुरु यांच राष्ट्र आहे एपीजे अब्दुल कलाम च राष्ट्र आहे.. हे राष्ट्र त्या सर्वांच आहे ज्यांनी या भारत भू ची अस्मिता उंचावली ज्यांनी आपले प्राण समर्पित केले या भूमीला अखंड ठेवण्यासाठी.
       मित्रांनो प्रयत्न केलाय देशविरोधी कृत्य व देशाला अखंडते पासून दूर करण्याचे षड्यंत्र आपल्या पर्यन्त पोहोचवन्याचा. या लाल ढेकण्यांना (CPI,CPM, AISA,SFI) आपल्यापासून दूर ठेवा. आपल्या महाविद्यालयत पौल ही ठेऊ देऊ नका या देशद्रोह्यांना.

वंदे मातरम.. भारत माता की जय

योगेश्वर राजपुरोहित
9404131857